Welcome

My mission is to empower people to find inner clarity and personal happiness through simple, uplifting, motivational, and applicable articles.

देवाचा शोध

November 28, 2015

एक छोटा मुलगा, आज त्याने काही ठरवले आहे. त्या देवाबरोबर जेवायचे आहे. तो देवाच्या शोधात निघाला. काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन तो घराबाहेर पडला. खूप चालला. एका बागेत गेला. थोडी विर्शांती घेण्यासाठी एका बाकावर बसला. जवळच एक म्हातारी होती. तिच्याकडे त्याचे लक्ष गेले. तिला बहुधा तहान लागलेली होती. त्याने जवळचे पाणी तिला दिले. ती पाणी प्याली.



बाटली परत देताना ती हसली. इतके सुंदर हसणे तो प्रथमच बघत होता. त्याने तिला खाऊ दिला. ती परत तसेच हसली. ते हास्य बघण्याचे त्याला वेडच लागले. तो उठला. दिवस सरत आला होता. आता त्याला घरी परतायचे होते. तो तिथून निघाला. थोडे पुढे गेला. वळून पाहिले. ती म्हातारी गोड हसत होती. तो धावत तिच्याकडे आला. तिला मिठी मारली. तिनेही प्रेमाने त्याला कुशीत घेतले. जराशाने तो निघाला. घरी पोचला. आज तो खूपच खुश दिसत होता. आईने विचारले तसा तो म्हणाला, ‘देव कितीतरी थकला होता आई! भुकेला, तहानेलाही होता. तरी खूप गोड हसत होता.’

इकडे ती म्हातारीही घरी पोचली. केवढी आनंदी, केवढी तृप्त! रोजचा शीण नव्हता. एकटेपणाची बोच नव्हती. तिच्या मुलाला सारेच अनपेक्षित होते. ‘कुठे होतीस दिवसभर?’ त्याने आईला विचारले. ती दैवी तंद्रीतच होती. म्हणाली, ‘मला वाटत होते त्यापेक्षा खूप तरुण आहे देव! तरुण कसला? बालच!! न मागता मला सारे दिले. प्रेमाने मिठीही मारली!’ म्हातारीच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता. केवढा आनंद, केवढी तृप्ती, केवढे समाधान!!


माझ्या मेलबॉक्समध्ये आलेली ही छोटीशी गोष्ट मी वाचली आणि दिवसभर त्या मुलाचा आणि म्हातारीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहिला. सारे अध्यात्म एक छोट्याशा गोष्टीत ठासून भरल्याचे मला जाणवले. हजार धर्मग्रंथांचे सार एका गोष्टीत साठवणार्‍या कुणा अज्ञात लेखकाचे मला खूप कौतुक वाटले. देवाला निवृत्त करायला निघालेल्या किंवा देवाला शोधायला निघालेल्या प्रत्येकानेच ही गोष्ट वाचली पाहिजे. या एका गोष्टीत सार्‍या शंकांचे समाधान सापडते.....!!!!!!!!!

देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवाण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणुन मंदीरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळु नका.

Black Spot

October 21, 2015

schoolexam 
In a School, a teacher came into a class and told all the students that there was a surprise test. The students were all shocked and scared. The teacher handed out the question papers to all the students.
The students were surprised to see the question paper.
One of the students got up and asked the teacher – “Sir, There are no questions on the question paper, but just a black dot.”
The teacher replied – “That’s the surprise. Whatever you see on the paper, write around 200 lines about it.”
All students started the test feeling happy that everyone would pass. The test time was over and the students handed over their answer sheets to the teacher. Surprisingly, the teacher instead of marking them started reading the answers, loud among the class. Everyone wrote about the black dot, how it looks, its shape, size, the area where it was located on the paper etc.
After reading everyone’s answers, the teacher asked – can anyone tell me today’s moral?
No one had an answer.
Then the teacher said – Everyone is busy describing the Black Dot, none of you bothered to think of the White/Blank area surrounding the Black Dot.
Hence the moral is Everyone in hie or her life just concentrates and feel sad about the Black Dot in his or her life and no one sees the White area in life or the things one has achieved in one’s life.
Hence, in today’s world, we are all pin pointing at each other regarding the black dot/Mistakes in each other’s lives rather than looking at the bigger picture i.e. the White area/ or the things people have achieved.
Be it the NEWS, or in our working company, or be it Life.
We judge people only by the black spot without even having the perspective to think about the white area/ Good things he/she achieved in life.

Hence I request everyone through The Logical Indian, to look at the bigger picture (the White/Bright side) in life rather than pin pointing the black spot and fighting over it.
Be it News while blaming a political leader, or in office blaming your co-worker, your maid etc.
Because life is short, don’t waste time finding the Black Dots.
Submitted By – Ashwin Shenoy

जीवन का मूल्य

August 27, 2015

गुरुनानक साहेब के पास एक आदमी गया और उसने कहा बताईये गुरूजी जीवन का मूल्य क्या है?

गुरूनानक ने उसे एक पत्थर दिया और कहा,
"जा और इस पत्थर का मूल्य पता करके आ, लेकिन ध्यान रखना पत्थर को बेचना नही है I

वह आदमी पत्थर को बाजार मे एक संतरे वाले के पास लेकर गया और संतरे वाले को दिखाया और बोला
"बता, इसकी कीमत क्या है?

संतरे वाला चमकीले पत्थर को देख कर बोला, "12 संतरे लेजा और इसे मुझे दे जा"

वह आदमी संतरे वाले से बोला गुरू ने कहा है इसे बेचना नही है

और

आगे एक सब्जी वाले के पास गया, उसे पत्थर दिखाया.
सब्जी वाले ने उस चमकीले पत्थर को देखा और कहा "एक बोरी आलू ले जा और इस stone को मेरे पास छोड़ जा"

उस आदमी ने कहा, मुझे इसे बेचना नही है, मेरे गुरू ने मना किया है.

आगे एक सोना बेचने वाले सुनार के पास गया उसे पत्थर दिखाया. सुनार उस चमकीले पत्थर को देखकर बोला
 "50 लाख मे बेच दे". उसने मना कर दिया तो सुनार बोला "2 करोड़ मे दे दे या बता इसकी कीमत जो माँगेगा वह दूँगा तुझे"
उस आदमी ने सुनार से कहा मेरे गुरू ने इसे बेचने से मना किया है l

आगे हीरे बेचने वाले एक जौहरी के पास गया उसे पत्थर दिखाया.
जौहरी ने जब उस बेसकीमती रुबी को देखा, तो पहले उसने रुबी के पास एक लाल कपडा बिछाया, फिर उस बेसकीमती रुबी की परिक्रमा लगाई माथा टेका. फिर जौहरी बोला, "कहा से लाया है ये बेसकीमती रुबी

"सारी कायनात, सारी दुनिया को बेचकर भी इसकी कीमत नही लगाई जा सकती ये तो बेसकीमती है "

वह आदमी हैरान परेशान होकर सीधे गुरू के पास आया और अपनी बिती घटना बताई और बोला
"अब बताओ गुरूजी मानवीय जीवन का मूल्य क्या है?

गुरूनानक बोले :
तूने पहले पत्थर को संतरे वाले को दिखाया, उसने इसकी कीमत "12 संतरे" की बताई

आगे सब्जी वाले के पास गया, उसने इसकी कीमत "1 बोरी आलू" बताई

आगे सुनार ने "2 करोड़" बताई l और जौहरी ने इसे "बेसकीमती" बताया

अब ऐसे ही तेरा मानवीय मूल्य है. तू बेशक हीरा है लेकिन सामने वाला तेरा आकलन अपनी औकात अपनी जानकारी और अपनी हैसियत और मकसद से लगाएगा। घबराओ मत दुनिया में तुझे पहचानने वाले भी मिल जायेगे।

Respect Yourself,

You are also Unique,

No One Can Replace You.

आयुष्य कुणी जास्त जाणलं?

एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला.त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.


एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला.
खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.



त्याची नजर त्या भिका-याकडे आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.

त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले.

हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो, "मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील नाही, पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?"

"साहेब" भिकारी म्हणतो,
"माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा."

तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो.

त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या - येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापुढ्यात पैसे टाकू लागलाय.

थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते.

तो भिकारी बेचैन होतो.
नाण्यांची रास वाढतच जाते.

तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, "साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो."

तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो.

"वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी
आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."


भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.

आयुष्य कुणी जास्त जाणलं?

या ओळी लिहीणा-या लेखकानं?
त्या ओळी वाचून पैसे टाकणा-या लोकांनी?
कि इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं?

तुमचे डोळे चांगले असतील
तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल...

पण जर तुमची वाणी गोड असेल
तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल...

माणसाला बोलायला शिकण्यास
(किमान) २ वर्ष लागतात...

पण "काय बोलावे?"
हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते...

ओढ म्हणजे काय?
हे जीव लावल्याशिवाय कळत नाही...

प्रेम म्हणजे काय?
हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही...

विरह म्हणजे काय?
हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही...

जिंकण म्हणजे काय?
हे हरल्याशिवाय कळत नाही...

दुःख म्हणजे काय?
हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही...

सुख म्हणजे काय?
हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही...

समाधान म्हणजे काय?
हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही...

मैत्री म्हणजे काय?
हे ती केल्याशिवाय कळत नाही...

आपली माणस कोण?
हे संकटांशिवाय कळत नाही...

सत्य म्हणजे काय?
हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही...

उत्तर म्हणजे काय?
हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही...

जबाबदारी म्हणजे काय?
हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही...

काळ म्हणजे काय?
हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही...

✌🎭✌

मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात.
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण माझा विश्वास आहे की, माझ्यानंतर मी कमावलेली संपत्ती मी बरोबर घेऊन जाणार नाही. परंतु, मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी आयुष्यातील खरी कमाई असेल...

हुशार आणि मुर्ख

August 26, 2015

एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने
एकदा चर्चा करायला त्याला बोलवले.

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला
 " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला

हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...तो घरी गेला. त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
"राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो. रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे.
मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो. त्याच्या सोबत गावातील सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल आणि मी चांदीचे नाणे उचलतो ..
त्यामुळे तिथे असलेले सगळे मोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडते

मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही न राहून त्याने मुलाला विचारले  " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ? असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला. कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या नाण्यांनी भरलेली होती.

हे पाहून विद्वान अवाकचं झाला

मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...


संस्कार

August 22, 2015


संस्कार मुलांवर करताना ते त्यांच्यावर ओरडून, त्यांना मारून करता येत नाहीत. संस्कार करायचे म्हणून करता येत नसतात तर ते आपल्या बोलण्यातून, वागण्यातून सहज आले पाहिजेत तरच ते मुलांच्यात खोलवर रुजले जातात. याचे एक सुंदर उदाहरण पहा.
एक मध्यमवयीन गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक ७-८ वर्षांचा मुलगा भर दुपारी असेच फिरत होते. वाटेत त्यांना एक मोठे शेत लागले. शेतात एक शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाखाली त्याचे जुजबी समान होते आणि झाडाच्या फांदीवर त्याने आपला सदर अडकवला होता. सदर पाहताच या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरु झाले आणि त्याचे डोळे चमकू लागले.
तो म्हणाला, "बाबा, त्या सदऱ्याच्या खिशामध्ये मी आता २-२ दगड ठेवतो, जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल आणि खिशात हात घालून दगड पाहील तेव्हा खूप मजा येईल."
बाबा म्हणाले, "हो, पण मी एक बदल सुचवतो बघ हा....त्या दगडांच्या ऐवजी आपण २-२ चांदीचे रुपये ठेऊ या."
मुलगा म्हणाला, छे, दगडाने जास्त गम्मत येईल, रुपयांपेक्षा."
पण बाबा म्हणाले, "पहा तर, तुला जास्त मजा येईल."
मुलगा थोड्या नाराजीनेच तयार झाला आणि त्याने टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदऱ्याच्या दोन्ही खिशात २-२ चांदीचे रुपये ठेवले. त्याला माहीत होते....मजा तर येणारच नाही उलट रुपये मात्र जाणार. ते दोघेही एका झाडाच्यामागे लपून शेतकऱ्याकडे पाहू लागले. सुर्य डोक्यावर आला शेतकऱ्याने नांगरणी थांबवून बैल सोडले आणि एका झाडाखाली त्यांना बांधले, चारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटत बांधावर बसला. आता त्याचे बोलणे या दोघानाही ऐकू येऊ लागले.
'कालच्यान अन्नाचा कण कोनाच्या पोटात गेला नाई. घरात शिजवायला कायबी नाई . कारभारीनबी उपाशीच . लेकराला दुध नाई . कसं व्हणार. काय बी समजना.' मग हताश होऊन तो उठला मडक्यातील पाणी पिला आणि फांदीवरचा सदर काढून अंगात घातला. सवयीने खिशात हात गेला. हाताला काही लागले म्हणून पाहतो तो काय चांदीचे २ रुपये!...दुसऱ्या खिशात हात घातला तर त्यामध्येही २ रुपये!!. त्याच्या चेहऱ्यावर मघापासून जी उदासीनता होती ती नाहीशी झाली त्याचा चेहरा उजळला आणि पुन्हा बोलू लागला. 'आता या पैशानं मी धान आणील आणि कारभारनीकड देईन मग ती रांधून पोटभर जेवल आणि लेकरालाबी दुध पाजलं. लेकरू मग खूप खुश होईल. त्या दोघांना असं आनंदात बघून माझबी पोट भरल.'
मग तो नांगरलेल्या शेतात गेला वरती आकाशाकडे पहात बोलू लागला, 'देवा, कोनाच्या रुपानं तू माज्यासाठी येवडा तरास घेतलास? ज्येन ह्ये काम केलं त्येला खूप आयुक्ष दे, त्यो जगाचा धर्मावतार होऊ दे, देवा, हि सारी तुजी दया...म्या आज भरून पावलो.'
हे सारे बोलणे ऐकून तो लहान मुलगा रडू लागला. आपल्याला काय होते आहे हे त्यालाच कळत नव्हते. तो त्या बाबांना म्हणाला, "बाबा,मला काय होत आहे हे मला काहीच कळत नाही. असे वाटते आहे की, माझ्या शरीराला लक्ष लक्ष डोळे फुटले आहेत आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतो आहे....पण तरीही माझ्या अंगातून सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी उचंबळत आहेत."
बाबा म्हणाले."बाळ, माणुसकीचा एक धडा तू आज शिकलास. त्या गरिबाचे शब्द तू ऐकलेस ना? त्याचा आशिर्वाद देवाघरून आला आहे, तो खरा होणार."
अशी शिकवण हवी, असा गुरु हवा किंवा असा संस्कार हवा की, तो कायमचा मनांवर बिंबला जाईल. धाकधपटशा करून ...जसे की, तू असेच वागायला हवे, तसेच वागायला हवे....असे करून संस्कार होत नसतात. आपणच आपल्या आचरणातून, वागणुकीतून सहज ते प्रकट करायला हवेत आणि मुलांना जाणवून द्यायला हवेत त्यामुळेच ते सदैव त्यांच्या मनावर बिंबवले जातील......

खरे अध्यात्म (True Spirituality)

August 19, 2015

अध्यात्म अनुसरायचे किंवा शिकायचे म्हणजे दैनंदिन जीवनातील उपभोगाच्या सर्व वस्तूंचा , खाद्यपदार्थांचा त्याग करायचा , असे बऱ्याचजणांना वाटते. थोडक्यात , अध्यात्माची सांगड बरेचदा संन्यासाशी घातली जाते. रोजच्या जीवनात , आपल्या आचरणातच आपण अध्यात्म आणू शकलो तर खऱ्या अर्थाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल आणि तो समाजाला उपयोगी पडेल.

चित्रलेखा नावाच्या अभिसारिकेची कथा सर्वश्रुत आहे. एका मोठ्या धर्मगुरूचे दोन शिष्य तिच्याकडे राहायला येतात. तिच्यासारख्या अभिसारिकेजवळ राहून पाप काय आणि पुण्य काय याचा शोध त्या दोघांनी घ्यायचा , असा धर्मगुरूंचा आदेश असतो. चित्रलेखा श्रुंगाराचे , ऐषआरामाचे आयुष्य जगत असते. परंतु मनाने अत्यंत पवित्र , निरागस असते. याउलट ज्या धर्मगुरूंनी आपल्या शिष्यांना तिच्याकडे पाठविलेले असते , ते चित्रलेखाला भेटतात , तेव्हा तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून त्यांचाच पाय घसरतो , मन ‌विचलित होते. शेवटी त्या शिष्यांना हे समजून चुकते की , अमका व्यवसाय केला म्हणून कोणी पापी आहे असे नाही आणि धर्मगुरू झाले म्हणून ते पुण्यवान आहेत असे नाही. पाप-पुण्य आपल्या मनात असते आणि ते आपल्या आचरणात उतरत राहते.

दुसरी कथा राजा जनकाची आहे. एकदा शुकदेव राजा जनकाकडे येतात. म्हणतात , ' तुला सगळेजण संन्यासी राजा किंवा श्रीमंत योगी असे म्हणतात. तू तर राजमहालात राहतोस. सगळी सुखे उपभोगतोस. तू कसा योगी ?' त्यावर जनक राजा शुकदेवांना विनम्रपणे म्हणतात , ' तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी थोड्या वेळानंतर देतो. तत्पूर्वी आपण माझा महाल पाहावा अशी माझी इच्छा आहे. परंतु तो पाहताना मी आपल्या हातात तेलाने भरलेला एक दिवा देणार आहे. तो घेऊन आपण महालभर फिरावे. मात्र त्या दिव्यातील एक थेंबही तेल खाली सांडू नये याची दक्षता घ्या , एवढी विनंती मी आपणांस करीत आहे. '
जनकाने सांगितल्यानुसार शुकदेव महाराज दिवा घेऊन निघाले. संपूर्ण महाल पाहून परत आले. दिव्यातील तेल जराही सांडलेले नव्हते. परत आल्यावर शुकदेव महाराज स्थानापन्न झाले. जनकाने त्यांना विचारले , ' महाराज , माझ्या महालात आपल्याला काय काय दिसले ? ऐश्वर्याच्या किती खुणा सापडल्या ?' त्यावर शुकदेव महाराज म्हणाले , ' मला तर महालात काहीच आढळले नाही ; कारण माझे लक्ष सतत दिव्यावर व त्यातून सांडणाऱ्या तेलावर होते. ' जनक हसून त्यांना म्हणाले , ' महाराज , माझेही तसेच आहे. हे ऐश्वर्य उपभोगण्याची सवडच मला नाही ; कारण जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र मला लक्ष ठेवावे लागते. ' शुकदेव महाराजांनी जनकाचे श्रीमंत योगीपण मान्य केले.
उपभोगाची लालसा मनी ठेवून धनदौलत गोळा करणे , कपड्यालत्त्यांवर वारेमाप खर्च करणे , हे अध्यात्माचे लक्षण नाही. आपल्याकडे ऐश्वर्य असल्यास त्याचा उपभोग घेणे चुकीचे नाही ; मात्र आपल्या समृद्धीचा , ऐश्वर्याचा उपभोग घेता घेता आपली कर्तव्ये पार पाडणे आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल , तेव्हा दुसऱ्यांना मदत करणे हेच खरे अध्यात्म होय. 


स्त्रोत- नीला सत्यनारायण (महाराष्ट्र टाइम्स)

Hammer

August 8, 2015


A giant ship engine failed.

The ship's owners tried one expert after another, but none of them could figure but how to fix the engine. 



Then they brought in an old man who had been fixing ships since he was a young.

He carried a large bag of tools with him, and when he arrived, he immediately went to work.

He inspected the engine very carefully, top to bottom.

Two of the ship's owners were there, watching this man,
hoping he would know what to do.


After looking things over, the old man reached into his bag and pulled out a small hammer.

He gently tapped something.

 

Instantly, the engine lurched into life.
He carefully put his hammer away.

The engine was fixed! 


A week later, the owners received a bill from the old man for
Rs.100,000.

"What?!" the owners exclaimed.
 "He hardly did anything!"

So they wrote the old man a note saying, "Please send us an itemized bill."

The man sent a bill that read:

Tapping with a hammer..  . Rs. 2/-

Knowing where to tap...       Rs 99,998/-

Moral of the story:

Effort is important, but knowing where to make an effort in your life, makes all the difference.

"Life doesn't change in ONE MINUTE, but taking decision after thinking for ONE MINUTE  can change life."

आपण ह्यातून कोणाला निवडाल?

July 23, 2015

मोठ्यांच्या रात्रीच्या शाळेत एके दिवशी मानसशास्त्राचे शिक्षक विध्यार्थ्यांना एक खेळ खेळण्यास सांगतात.

सर्वजन उत्सुकतेने विचारतात
"कोणता खेळ सर?"


शिक्षक एका विध्यार्थ्याला मदत करायला विनंती करतो.

 संगीता नावाची एक स्त्री पुढे येते. .




शिक्षक तिला फळ्यावर तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या अश्या ३० व्यक्तींची नावें लिहायला सांगतात.

संगीता तिच्या घरातील, नातेवाईकांची,  मित्र-मैत्रिणींची आणि शेजाऱ्यांची मिळून अशी ३० नावें फळ्यावर लिहिते.

शिक्षकाने नंतर तिला त्यातील तीन अशी नावें पुसून टाकण्यास सांगितली कि जी तिच्या दृष्टीकोनातून तेवढी महत्वाची नाहीत. संगीताने आपल्या मित्रांची नावें पुसली.

आता शिक्षकाने तिला ५ आणखीन नावें पुसण्यास सांगितली आणि ह्या खेपेस तिला आपल्या शेजाऱ्यांची नावें
पुसावायास लागली.

हा सिलसिला असाच पुढे चालू राहिला जोपर्यंत फळ्यावर फक्त चार नावें पुसायची बाकी राहिली होती.

जी चार नावें संगीताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची ठरली ती होती - आई,वडील,नवरा आणि मुलगा.

संपूर्ण वर्ग आता निस्तब्ध झाला होता कारण त्यांना कळून चुकले होते कि ह्यापुढचा खेळ संगीताला फार कठीण जाणार आहे.

 तिला आता सर्वात कठीण असा निर्णय घेणे भाग पडणार आहे. शिक्षकाने आता तिला तिच्यापुढील दोन नावें पुसण्यास सांगितली. मोठ्या नाईलाजाने आणि जड अंतःकरणाने तिने आपल्या आई वडिलांची नावें पुसून टाकली. "

अजून एक नांव पुसून टाक" शिक्षकाने फर्मावले.  संगीता आता पूर्णपणे हवालदिल, निराश झाली होती.

थरथरत्या हाताने तिने मुलाचे नाव पुसले आणि ओक्साबोक्शी रडायला लागली.


शिक्षकाने संगीताला तिच्या जागेवर जाऊन बसायला सांगितले. थोड्या वेळाने जेव्हा तिचे दु:ख आवरले तेव्हा तिला विचारले कि आई, वडील वा मुलगा ह्यापैकी एकाचे नाव तिने का नाही ठेवले

तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणून नवऱ्याऐवजी, ती आई किंवा वडिलांचे नाव ठेवू
शकली असती कारण त्यांनी तिला जन्म देऊन लहानाचे मोठे केले होते किंवा ज्याला तिने जन्म दिला अशा तिच्या मुलाचे नाव ती शेवटी ठेवू शकली असती.

मग नवराच का तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती तिला वाटली? 


टाचणी पडली तरी आवाज येईल अशी स्मशान शांतता वर्गात पसरली होती आणि सर्वजण आता संगीता काय उत्तर देते ह्याकडे कान टवकारून वाट बघत होते.

संगीता तिच्या जागेवरून उठून उभी राहिली आणि सावकाश म्हणाली

"एक दिवस माझे आई-वडील
मला सोडून जातील. माझा मुलगा सुद्धा मला सोडून जाईल त्याच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी,  लग्ना नंतर वा
तत्सम काही कारणांमुळे.

तेव्हा शेवटी माझ्याबरोबर राहील तो माझा नवरा ज्याच्या बरोबर मी माझे उभे आयुष्य व्यतीत केले आहे.

" सर्वानी उभे राहून टाळ्यांच्या गडगडातात तिच्या उत्तराचे स्वागत केले.

आपण आपल्या जीवनात अनेक व्यक्तींना भेटतो, ते आपल्या आयुष्यात येतात आणि जातात.

काहीजण थोड्या वेळापुरते आपल्या बरोबर असतात तर काहीजण शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात.

तेव्हा आपल्या सर्व नात्यांचा आदर राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या
कुठल्या नात्यांना प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धा समजले पाहिजे

खडे

July 22, 2015




एकदा काही लोकांचा समूह चालत चालत पर्यटनाला निघाला.   
वाटेत त्यांना एक अंधारी बोगदा लागला. त्यांना त्या बोगद्यात काहीच दिसत नव्हते. 
त्या लोकांच्या पायाला काही खडे टोचू लागले.
काही लोकांनी ते खडे आपल्यानंतर येणा-या इतरांना टोचू नये,ईजा होवू नये म्हणून ते खडे उचलुन खिशात ठेवायला सुरु केले.
काहींनी जास्त खडे उचलले तर काहींनी कमी उचलले.
काही लोकांनी असा विचार केला की आपण कशाला फुकट उचलायचे.?
आपल्याला त्रास झालाच ना मग तसा इतरांनाही होइल.
त्यामुळे त्यातील काहींनी तर खडे उचललेच नाहीत.

जेव्हा ते सर्वजण त्या बोगद्याच्या बाहेर आले व खिशातून काढुन टाकण्यासाठी खडे बाहेर काढले तर ते खडे नव्हते तर अस्सल हीरे होते.
त्यावेळी कमी उचललेले लोक हळहळु लागले की जास्त खडे उचलले असते तर आपल्याला हीरे जास्त मिळाले
असते.

न उचललेले लोक पश्चाताप करू लागले.

आपले जीवनही या अंधा-या बोगद्यासारखेच असते व खड़े म्हणजे चांगुलपणा किंवा सत्कर्म आहे.

सत्कर्म हिऱ्यासारखे बहुमोल व किंमती आहे.... म्हणुन मिञांनो कायमच सत्कर्म करीत राहा...

आपोपापच फळ मिळेल...!!







*** तीन गाळणी *** The Three Sieves of Socrates

July 15, 2015

Socrates is a famous ancient Greek philosopher. He was born in Athens in 469 BC and was killed (by poison) in 399 BC (about 71 years old) because the government didn’t agree with his teaching. Socrates is widely credited for laying the foundation for Western philosophy.

सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला , " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास माहीत आहे की नाही ? "  

" भल्या माणसा , थोडा वेळ थांब , " सौक्रेटिसने त्याला थांबवले . कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन गाळण्यातून गाळून घेतो व नंतर ऐकतो ." 

" तीन गाळणी ? काय , आहेत तरी काय ती ? "

" हे पहा , माझे पहिले गाळणे आहे , माहितीची सत्यता ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? "
" नाही , मी ऐकले आहे ." तो माणूस बोलला .


" ठीक आहे ." सौक्रेटिस म्हणाला . " आता दुसरे गाळणे .  मला असे सांगा की ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे ?"
" ओ ..... खरे तर ते चांगले नाही !" तो माणूस बोलला .
" म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे , मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही माहीत नाही ! बरोबर ? " सौक्रेटिसने विचारले . "


ठीक आहे . आता आपण तिसरे गाळणे लावूया . कदाचित त्यातुन तुम्ही खरे उतराल ."
" तिसरे गाळणे आहे उपयुक्ततेचे ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते माझ्यासाठी फायद्याचे आहे का ? "
" खरे तर नाही !" तो माणूस बोलला .
" हे पहा ," सौक्रेटिस म्हणाला , " जी गोष्ट माझ्या फायद्याची नाही , माझ्या मित्राबद्दल चांगले सांगीत नाही आणि जी खरी किंवा खोटी हे माहीत नाही , अशी गोष्ट ऐकून मी काय करणार ? म्हणून तुम्ही ही मला अजिबात सांगु नका . बाय ! "
.....आणि सौक्रेटिसने आपले काम पुढे चालू केले .


* मित्रानो , कोणाबद्दल ऐकण्यापूर्वी ही तीन चाळण अवश्य वापरा . तुमचा बहुमोल वेळ वाचेल आणि मित्रांबद्दलचा गैरसमज होणार नाही !!!

English Version
***************

One day, the old wise Socrates walks down the streets, when all of the sudden a man runs up to him "Socrates I have to tell you something about your friend who..."

"Hold up" Socrates interrupts him "About the story you're about to tell me, did you put it trough the three sieves?"

"Three sieves?" The man asks "What three sieves?"

"Let's try it" Socrates says.
"The first sieve is the one of truth, did you examine what you were about to tell me if it is true?" Socrates asks.
"Well no, I just overheard it" The man says.

"Ah, well then you have used the second sieve, the sieve of good?" Socrates asks "Is it something good what you're about to tell me?"
"Ehm no, on the contrary" the man answers.

"Hmmm" The wise man says "Let's use the third sieve then, is it necessary to tell me what you're so exited about?"
"No not necessary" the man says.

"Well" Socrates says with a smile "If the story you're about to tell me isn't true, good or necessary, just forget it and don't bother me with it."

John D. Rockefeller

अमेरिका की बात हैं. एक युवक को व्यापार में बहुत नुकसान उठाना पड़ा. उसपर बहुत कर्ज चढ़ गया, तमाम जमीन जायदाद गिरवी रखना पड़ी . दोस्तों ने भी मुंह फेर लिया, जाहिर हैं वह बहुत हताश था. कही से कोई राह नहीं सूझ रही थी. आशा की कोई किरण दिखाई न देती थी.

एक दिन वह एक park में बैठा अपनी परिस्थितियो पर चिंता कर रहा था. तभी एक बुजुर्ग वहां पहुंचे. कपड़ो से और चेहरे से वे काफी अमीर लग रहे थे.

बुजुर्ग ने चिंता का कारण पूछा तो उसने अपनी सारी कहानी बता दी.







बुजुर्ग बोले -” चिंता मत करो. मेरा नाम John D. Rockefeller है. मैं तुम्हे नहीं जानता,पर तुम मुझे सच्चे और ईमानदार लग रहे हो. इसलिए मैं तुम्हे दस लाख डॉलर का कर्ज देने को तैयार हूँ.”


फिर जेब से checkbook निकाल कर उन्होंने रकम दर्ज की और उस व्यक्ति को देते हुए बोले, “नौजवान, आज से ठीक एक साल बाद हम ठीक इसी जगह मिलेंगे. तब तुम मेरा कर्ज चुका देना.”


इतना कहकर वो चले गए. युवक shocked था. Rockefeller तब america के सबसे अमीर व्यक्तियों में से एक थे. युवक को तो भरोसा ही नहीं हो रहा था की उसकी लगभग सारी मुश्किल हल हो गयी. उसके पैरो को पंख लग गये.


घर पहुंचकर वह अपने कर्जो का हिसाब लगाने लगा. बीसवी सदी की शुरुआत में 10 लाख डॉलर बहुत बड़ी धनराशि होती थी और आज भी है.


अचानक उसके मन में ख्याल आया. उसने सोचा एक अपरिचित व्यक्ति ने मुझपे भरोसा किया, पर मैं खुद पर भरोसा नहीं कर रहा हूँ. यह ख्याल आते ही उसने चेक को संभाल कर रख लिया. उसने निश्चय कर लिया की पहले वह अपनी तरफ से पूरी कोशिश करेगा, पूरी मेहनत करेगा की इस मुश्किल से निकल जाए. उसके बाद भी अगर कोई चारा न बचे तो वो check use करेगा.


उस दिन के बाद युवक ने खुद को झोंक दिया. बस एक ही धुन थी, किसी तरह सारे कर्ज चुकाकर अपनी प्रतिष्ठा को फिर से पाना हैं.


उसकी कोशिशे रंग लाने लगी. कारोबार उबरने लगा, कर्ज चुकने लगा. साल भर बाद तो वो पहले से भी अच्छी स्तिथि में था.


निर्धारित दिन ठीक समय वह बगीचे में पहुँच गया. वह चेक लेकर Rockefeller की राह देख रहा था की वे दूर से आते दिखे. जब वे पास पहुंचे तो युवक ने बड़ी श्रद्धा से उनका अभिवादन किया. उनकी ओर चेक बढाकर उसने कुछ कहने के लिए मुंह खोल ही था की एक नर्स भागते हुए आई और झपट्टा मरकर वृद्ध को पकड़ लिया. युवक हैरान रह गया. नर्स बोली, “यह पागल बार बार पागलखाने से भाग जाता हैं और लोगो को जॉन डी . Rockefeller के रूप में check बाँटता फिरता हैं.”


अब वह युवक पहले से भी ज्यादा हैरान रह गया. जिस check के बल पर उसने अपना पूरा डूबता कारोबार फिर से खड़ा किया,वह फर्जी था. पर यह बात जरुर साबित हुई की वास्तविक जीत हमारे इरादे , हौंसले और प्रयास में ही होती हैं. 



हम सभी यदि खुद पर विश्वास रखे तो यक़ीनन किसी भी असुविधा से, situation से निपट सकते है.
Einstein ने एक बार का था- “ मैं उन सभी लोगों का शुक्रिया अदा करना चाहता हूँ, जिन्होंने मुझे मदद करने से इनकार कर दिया. क्योंकि उसी के कारण मैंने अपना सारा काम खुद किया.” दुसरे हमे मुसीबत के गड्ढे से निकालेगे इसका वेट करने के बजाय खुद ही क्यों न कोशिश करे.

शुभ मुहूर्त.....सावधान

June 27, 2015

आपण सगळे शिकलेले आहात .तरी सुद्धा
                     
शुभ मुहूर्त.....सावधान
     ----------------------

कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...???  
पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..???? 

95% विवाह हे मुहूर्तावर नुसार वेळेवर
लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...????
  
मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात.असे का घडते.....????

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????
 मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते...???


मानवाला किती अपत्य होणार हे नशिबात ठरलेले असतांना सुद्धा... कुटूंब नियोजनाद्वारे अपत्य होणे कसे थांबते..??? 
जन्म ठरलेला असतो तर कायदेशीर गर्भपातामुळे जन्म कसा थांबतो.???


शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय..??? 

अंबानी च्या जन्म मुहूर्त ला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीन सारखी  झाली का...???

उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांना,  व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...????

शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे...

ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली आणि कधीही मुहूर्त न पाहणारी ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.
     
बांधवांनो ..

स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा.

जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर..... स्टँम्प पेपवर लिहून देण्यास सांगा.

यश न आल्यास नुकसानभरपाईचा दावा ठोकेल  असे सांगा . ते तुमच्या जवळही फिरकणार नाहित.कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.

जर तुमच मन साफ असेल व  तुमच्या त प्रयत्न करण्याची क्षमता असेल....तर तुमच्या साठी कोणतीही  वेळ  हि  ' शुभ मुहूर्तच ' असते "

श्रद्धा ठेवा....पण अंधश्रध्दा नको.

  विचार नक्कीच करा..  👏👏👏👏

Rael Reltionship

Look at these sad faces

Look at these happy faces





Did you notice that all happy faces have closed eyes.!!

And on the other hand , all sad or angry faces have open eyes.!!
This is life , close your eyes & ignore all negative things to live happy.!!

Yuo konw waht is Rael Reltionship


I m gving yuo an exmpl :- Jsut c tihs msg. Evrey splleing of tihs msg is wrnog. Bt sitll yuo can raed it wihtuot ayn mistake. if u wnat true Raleti0nship; jsut ignoer mistaeks of otheres.. and understand them.!!

Keep smiling !!! 😊

Hesitation, Fear and Shyness.




Neil Armstrong, he is the 1st person to set his foot on moon.

But, do you know  who was supposed to  be the 1st person?  Many don't know...

His name is Edwin C Aldarin...
He was the pilot for the Apollo mission. He was working for the American Airforce. Moreover he had experience of space walking, hence selected as the pilot.

Neil Armstrong worked for the American Navy. He was selected for his courage as co-pilot.

When the Apollo mission landed on moon, they received a command from NASA, "pilot first".

But Aldarin was hesitant, "what will happen", "will I get sucked in or will I burn out", etc. The hesitation was not for hours, but few seconds.

In the meantime, NASA sent the next command, "co-pilot next".

Within next second, Neil Armstrong put his foot on the moon & became part of world history.

World history was changed in 1 second... Though Aldarin had the qualification and talent, because of hesitation, he is not recognised by many people.

The world remembers only person who comes first...
This is a good example of how people lose out because of hesitation & fear. Whenever you see the moon, remember this, a moments hesitation can stop us from our greatest victory.

We all have great potential in us, the only thing that stops us from achieving what we are supposed to achieve is our hesitation, fear and shyness.

Many people are shy to ask, shy to appreciate others, & some are shy to share this message. If we fail to do the right things, we will most likely do the wrong things.

Do good and Don’t ever stop

May 25, 2015

A woman baked chapatti (roti) for members of her family and an extra one for a hungry passerby. She kept the extra chapatti on the window sill, for whosoever would take it away. 


Every day, a hunchback came and took away the chapatti. Instead of expressing gratitude, he muttered the following words as he went his way: “The evil you do remains with you: The good you do, comes back to you!” 

 This went on, day after day. Every day, the hunchback came, picked up the chapatti and uttered the words: “The evil you do, remains with you: The good you do, comes back to you!” The woman felt irritated. “Not a word of gratitude,” she said to herself… “Everyday this hunchback utters this jingle! What does he mean?” 

One day, exasperated, she decided to do away with him. “I shall get rid of this hunchback,” she said. And what did she do? She added poison to the chapatti she prepared for him!
As she was about to keep it on the window sill, her hands trembled. “What is this I am doing?” she said. Immediately, she threw the chapatti into the fire, prepared another one and kept it on the window sill. As usual, the hunchback came, picked up the chapatti and muttered the words: “The evil you do, remains with you: The good you do, comes back to you!”



The hunchback proceeded on his way, blissfully unaware of the war raging in the mind of the woman. Every day, as the woman placed the chapatti on the window sill, she offered a prayer for her son who had gone to a distant place to seek his fortune. For many months, she had no news of him.. She prayed for his safe return.


That evening, there was a knock on the door. As she opened it, she was surprised to find her son standing in the doorway. He had grown thin and lean. His garments were tattered and torn. He was hungry, starved and weak. As he saw his mother, he said, “Mom, it’s a miracle I’m here. While I was but a mile away, I was so famished that I collapsed. I would have died, but just then an old hunchback passed by. I begged of him for a morsel of food, and he was kind enough to give me a whole chapatti. As he gave it to me, he said, “This is what I eat everyday: today, I shall give it to you, for your need is greater than mine!”


As the mother heard those words, her face turned pale. She leaned against the door for support. She remembered the poisoned chapatti that she had made that morning. Had she not burnt it in the fire, it would have been eaten by her own son, and he would have lost his life!


It was then that she realized the significance of the words: “The evil you do remains with you: The good you do, comes back to you!” Do good and Don’t ever stop doing good, even if it is not appreciated at that time.

SOME GOLDEN THOUGHTS OF THIRUKKURAL

May 19, 2015

Please read this parents!!It is for you and your child..It is very important.


Tirukkural......  by Tiruvalluvar ( a Tamil  poet/writer) was written more than 5000 yrs ago.   It’s the ancient science on Human behaviour, which has not changed inspite of modern education  & technology ! 
SOME GOLDEN THOUGHTS OF THIRUKKURAL

1. If your child lies to you often, it is because you over-react too harshly to their inappropriate behaviour.

2. If your child is not taught to confide in you about their mistakes, you’ve lost them.

3. If your child had poor self-esteem, it is because you advice them more than you encourage them.

4. If your child does not stand up for themselves, it is because from a young age you have disciplined them regularly in public.

5. If your child takes things that do not belong to them, it is because when you buy them things, you don’t let them chose what they want.

6. If your child is cowardly, it is because you help them too quickly.

7. If your child does not respect other people’s feelings, it is because instead of speaking to your child, you order and command them.
 
8. If your child is too quick to anger, it is because you give too much attention to misbehaviour and you give little attention to good behaviour.

9. If your child is excessively jealous, it is because you only congratulate them when they successfully complete something and not when they improve at something even if they don’t successfully complete it.

10. If your child intentionally disturbs you, it is because you are not physically affectionate enough.

11. If your child is openly defiant, it is because you openly threaten to do something but don’t follow through.

12. If your child is secretive, it is because they don’t trust that you won’t blow things out of proportion.

13. If your child talks back to you, it is because they watch you do it to others and think its normal behaviour.

14. If your child doesn’t listen to you but listens to others, it is because you are too quick to jump to conclusions

15. If your child rebels it is because they know you care more about what others think than what is right

 Plz forward this to all, it MAY GUIDE OUR MODERN  PARENTS

It is very very important message to all the parents living in this society..

माणुसकी धर्म

May 18, 2015

       एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते.
कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही.
बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?"
वडील कावळा म्हणाला "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!"
 
मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला कि त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे. वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे
तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल." मुलगा कावळा "होय" म्हणाला.

त्यानंतर वडील कावळ्याने मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात  घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला,
तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस
आणले आहे. असले खाणे मला नको."

वडील कावळा म्हणाला, "थांब, तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ. तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते
सुद्धा माणसाचे."

मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ?
पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता. थोड्या वेळाने कावळा वडील एक तुकडा घेवून
आकाशात उडाला आणि त्याने तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला.

मग तो झाडावर येवून बसला. वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?"

थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते, ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते.
फक्त धर्म भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत
होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते.

आमच्या धर्माचा अपमान झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात होते. खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. 

ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा.. गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे.

आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते. कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला,
"बाबा, हे असेच नेहमी होते का?  आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?"

कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात, हे त्यांच्या लक्षातही येत नाही. माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात."

 इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून गेले.

Date With A Woman…!

After 21 years of Marriage, my Wife wanted me to take another Woman out to Dinner and a Movie.

She said I Love You but I know this other Woman loves you too and would Love to spend some Time with You.

The other Woman that my Wife wanted me to take out was my MOTHER who has been a Widow for 19 years, but the demands of my Work and my three Children had made it possible to visit her only occasionally.

That night I called to Invite her to go out for Dinner and a Movie.

'What's wrong, are you well,' she asked?

My Mother is the type of Woman who suspects that a Late Night Call or a Surprise Invitation is a sign of Bad News.

'I thought that it would be pleasant to be with you,'
I responded. 'Just the two of us'

She thought about it for a moment, and then said,
'I would like that very much.'



That Friday after work, as I drove over to pick her up I was a bit Nervous.
When I arrived at her House, I noticed that she too seemed to be Nervous about our Date.

She waited in the Door with her Shawl on.

She had set her Hair and was wearing the Dress that she had worn to Celebrate her last Wedding Anniversary.

She smiled from a face that was as Radiant as an Angel's.

'I told my Friends that I was going to go out with My Son, and they were impressed, '
She said, as she got into the Car.

'They can't wait to hear about our meeting'.

We went to a Restaurant that, although not Elegant, was very Nice and Cozy.

My Mother took my Arm as if She were the First Lady.

After we sat down, I had to read the Menu. Large Print.
Half way through the entries, I lifted my eyes and saw Mom sitting there staring at me.
A Nostalgic Smile was on her Lips.

'It was I who used to have to Read the Menu when you were young,' She said.

'Then it's Time that you Relax and let me Return the Favor,' I responded.

During the Dinner, we had an Agreeable Conversation, nothing Extra-ordinary, but catching up on recent Events of each others Life.

We talked so much that we missed the Movie.

As we arrived at her House later, She said, 'I'll go out with you again, but only if you let me invite you.'

I agreed.

'How was your Dinner Date?' asked My Wife when I got Home.

'Very Nice. Much more so than I could have Imagined,' I answered.

A few days later, my Mother died of a Massive Heart Attack.

It happened so suddenly that I didn't have Time to do anything for her.
Some time later, I received an Envelope with a Copy of a Restaurant Receipt
From the same place Mother and I had dined.

An Attached Note Said:

'I paid this Bill in Advance. I wasn't sure that I could be there; But nevertheless, I paid for Two Plates  One for You and the Other for Your Wife. You will never know what that night meant to Me. 

I Love You, My Son.'

At that moment, I understood the Importance of saying in Time:
'I LOVE YOU!' and to give our Loved Ones the Time that they Deserve.


Nothing in Life is more important than God, your Family and friends.

Give them the Time they Deserve, because these Things cannot be
Put Off till 'Some Other Time.'

Story of 10 dogs!



There was a king who had 10 wild dogs...
He used to use them to torture and eat all ministers who make mistakes.

So one of the ministers, once gave an opinion which was wrong, and which the king didn’t like at all…
So he ordered that the minister to be thrown to the dogs.


So the minister said,
"I served you 10 years and you do this..?

Please give me 10 days at least before you throw me in with those dogs!
So the king agreed…

In those 10 days the minister went to the guard that was guarding the dogs and told him that he wanted to serve the dogs for the next 10 days…

The guard was baffled…
But he agreed…
So the minister started feeding the dogs, cleaning for them, washing them, providing all sorts of comfort for them.

So when the 10 days were up…


The king ordered that the minister be thrown to the dogs for his punishment.

But when he was thrown in,

Everyone was amazed at what they saw..
They saw the dogs licking the feet of the minister!

So the king baffled at what he saw… Said:” what happened to the dog. !!!”

The minister then said;”
I served the dogs for 10 days and they didn’t forget my service…
Yet I served you for 10 years and you forgot all at the first mistake!”…

So the king realized his mistake

 and

 Brought wolves instead 😂



 1. Don't be like the minister, change jobs at appropriate time so that you are not thrown to the dogs; 
                 
2. Don't be the dogs, as you can be thrown out for foxes and wolves.


                                

Love your job, not your company. Because your love for job will get you other jobs, but love for company will either get you to dogs and wolves when company stops loving you....!

Love your work, your passion for work; business or employer will reciprocate!